"लग्न" भल्या भल्यांना सरळ करतं. बायको हा प्राणीच असा असतो की तिथे सगळेच "शेर" ढेर होतात. पूर्वी बिघडलेल्या मुलाना सुधारण्यासाठी त्यांचं लग्न लावून द्यायचे म्हणतात.
आता कळलं दिग्बीजय सिंग इतके दिवस शांत का आहेत ? त्यांनी शेवटचं बेताल वक्तव्य कधी केलं होतं ते तरी आठवतंय का ? बसलेच ना गप्प लग्न ठरल्यापासून ?
पप्पुला सुधारण्यासाठी हा उपाय ट्राय करायला हरकत नाही त्यांच्या "मम्माने"

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा